क्लस्टर योजनेत समाविष्ट असलेल्या रहिवाशांचा विरोध, दोन वर्षांपासून कोणतीही प्रगती नसल्याचा आरोप

भाईंदर: शासनाच्या क्लस्टर योजनेत समाविष्ट होऊन दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही कोणतीही प्रगती झालेली नाही. परिणामी जुन्या इमारतींची पडझड सुरु झाली असून दुर्घटना घडण्याची भीती डोक्यावर असल्यामुळे भाईंदर मधील रहिवाशांनी विरोध दर्शवत योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

मिरा भाईंदर शहरासाठी क्लस्टर योजना मंजुर झाली आहे. महापालिकेकडून २४ ठीकाणी क्लस्टर योजना राबवण्यासाठी आराखडे निश्चित करून याबाबतची अधिसूचना शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शहरातील जुन्या गृह-संकुलांना  आणि झोपडपट्टी भागांना क्लस्टर योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार आता क्लस्टरसाठी पात्र ठरलेल्या ठिकाणांपैकी प्रथम सात ठिकाणीच प्राधान्याने  योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या क्षेत्रात पुढील प्रक्रिया करण्यासाठी पालिकेकडून पावले उचलली जात आहेत. यासाठी शासनाकडून १० कोटी रुपयांच्या निधी देण्यात आला असून महापालिकेने सर्वेक्षण करण्यासाठी ‘मे. टेककॉम अर्बन मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस’ या कंत्राटदाराची निवड केली आहे. यात सर्व प्रथम यास पात्र ठरलेल्या क्षेत्राचे एकात्मिक सर्वेक्षण केले जाणार आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने  भौतिक क्षेत्र ठरवून  त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांचे बायोमॅट्रिक व बांधकामचे सर्वेक्षण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.प्रामुख्याने २०२२ पुर्वीपासून अस्तित्वात असलेली बांधकामे ही या योजनेस पात्र ठरवली जाणार आहे.

त्यानुसार मागील तीन वर्षांपासून हे काम सुरु आहे.मात्र आता योजनेत समाविष्ट असेलेल्या भाईंदर पश्चिम येथील देवचंद नगर येथील रहिवाशांनी यातून बाहेर पडण्याचा एकत्रित निर्णय घेतला आहे. कामाच्या रखडपट्टीमुळे या योजनेचे भविष्य दिसून येत नसून राहते घर देखील कोसळून जाण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.रहिवाशीयांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शहरभरात क्लस्टर योजना राबवण्यात अडथळे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाईंदर पश्चिम येथील देवचंद नगर भागात तीस वर्षाहून अधिक जुन्या इमारती आहेत.यातील १५ ते २० इमारतीचा समावेश शासनाच्या क्लस्टर योजनेमध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार आता योजनेमार्फतच इमारतीचा पुनर्विकास करण्याचे धोरण आहे. परंतु मागील दोन वर्षापासून प्रत्यक्ष या योजनेसंदर्भात शासनाकडून कोणतेही काम करण्यात आलेले नाही.

परिणामी योजना एकप्रकारे रखडून गेली आहे. दरम्यान याच कालावधीत येथील अनेक इमारती धोकादायक व अतिधोकादायक श्रेणीत येऊ लागल्या आहेत. त्यामुळे याचा पुनर्विकास करणे गरजेचे ठरत आहे. परंतु योजनेत समाविष्ट असल्यामुळे या इमारतींना स्वतंत्र पुनर्विकास करण्याची परवानगी दिली जात नाही आहे.

त्यामुळे येथील बहुतांश इमारतीधारकांनी रविवारी एकत्रित जाहीर बैठक घेऊन या योजनेला विरोध दर्शवून यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.महत्वाची बाब म्हणजे नागरिकांच्या या मागणीला भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील समर्थन दिले असून याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे.

विरार मध्ये स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू; विरारच्या गोपचरपाडा पूजा अपार्टमेंट इमारतीतील घटना

वसई: विरार येथे एका इमारतीचा स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. लक्ष्मी राजकुमार सिंग(२७) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शहरात स्लॅब कोसळण्याची आठवडाभरातील दुसरी घटना आहे.विरार पूर्वेच्या गोपचर पाडा भागात मकवाना कॉम्प्लेक्स, रामू कंपाऊंड परिसरात पूजा अपार्टमेंट इमारत आहे. या इमारतीत लक्ष्मी सिंग ही आपल्या कुटुंबासोबत ३३५ या क्रमांकाचा सदनिकेत राहत होती.सोमवारी दुपारी ती आपल्या दोन मुलांच्या सोबत झोपली होती. त्याच दरम्यान अचानकपणे सदनिकेच्या वरील जीर्ण झालेल्या स्लॅब तिच्या अंगावर कोसळला यात ती गंभीर जखमी झाली होती.

शेजारच्या रहिवाशांनी तिला विरार येथील संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा यात मृत्यू झाला.या घटनेनंतर पालिकेने या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना खाली करून अन्य ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे.या प्रकरणी विरार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महिलेच्या मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल एम तुरे यांनी दिली आहे.

यापूर्वी नालासोपाऱ्यात नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील साई सिमरन इमारतीत सदनिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने धोकादायक व जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतींचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वसई विरार शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारती आहेत त्यांना नोटिसा बजावल्या जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. आता जी दुर्घटना घडलेली इमारत आहे त्यांना सुद्धा खाली करण्याच्या संदर्भात नोटिसा दिल्या जातील असे सहायक आयुक्त गिल्सन  गोन्सालवीस यांनी सांगितले आहे.

सायकल ट्रॅकवर नालेसफाईचा गाळ, फेरफटका मारणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय

वसई: वसई पश्चिमेच्या सनसिटी येथे दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक वॉक करण्यासाठी सायकल ट्रॅकवर येतात. मात्र नालेसफाईच्या दरम्यान निघालेला गाळ हा थेट सायकल ट्रॅकवर आल्याने वॉक करण्यासाठी व सायकल चालविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. त्यातच आता पाऊस कोसळत असल्याने संपूर्ण सायकल ट्रॅक चिखलमय झाला आहे.

वसई पश्चिमेतील परिसरात सनसिटी परिसरातून गास गावाकडे जाणार रस्ता आहे. हा रस्ता अतिशय मोकळा व येथील वातावरण ही मोकळे आहे. या रस्त्यावर नागरिकांना विनाअडथळा सायकल चालविता यावी यासाठी सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. यासाठी पालिकेने ७२ लाख रुपये इतका निधी खर्च केला आहे.

सध्या शहरात प्रदूषणाचे वाढते प्रमाण  रोखण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्य सदृढ राहण्यासाठी पालिकेने हा प्रकल्प उभारला आहे.सनसिटी येथील सायकल ट्रॅक वर दररोज सकाळ- संध्याकाळ हजारोच्या संख्येने नागरिक धावणे, वॉक, सायकलिंग यासाठी येत असतात. मात्र या सायकल ट्रॅक ला लागूनच नाला गेला आहे. या नाल्याची पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईचे काम सुरू आहे. त्यातून निघालेला गाळ हा कडेला टाकून देण्यात आला होता.

नुकताच पालिकेने तो गाळ उचलण्यास सुरुवात केली होती. मात्र गाळ उचलताना योग्य ती काळजी न घेतल्याने त्यातील संपूर्ण चिखल हा सायकल ट्रॅकवर येऊन पडला आहे. त्यामुळे येथे वॉक करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. आता अधूनमधून पाऊस ही सुरू झाल्याने संपूर्ण सायकल ट्रॅकवर चिखल तयार झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. तर तिथे गाळ असल्याने मुख्य रस्त्यावर जाऊन काही नागरिक चालतात त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची धडक लागून अपघात होण्याची शक्यता आहे असेही नागरिकांनी सांगितले आहे.

सायकल ट्रॅकवर एक मोकळा श्वास व व्यायाम होण्याच्या दृष्टीने नागरिक येत आहेत. मात्र संपूर्ण दुर्गंधी युक्त गाळ हा ट्रॅकवर पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांनी या ठिकाणी पाठ फिरवली आहे. पालिकेने नागरी आरोग्याचा विचार करता तातडीने ट्रॅकची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गाळ उचलून नेण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची आहे. मात्र ठेकेदाराचा या कामात निष्काळजीपणा व वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप आगरी कोळी सेनेचे जिल्हाध्यक्ष भुपेश कडुलकर यांनी केला आहे. गाळ उचलताना कोणतीही काळजी घेतली जात नाही. याआधी संपूर्ण गाळ हा झाडांच्या मुळावर टाकून देण्यात आला होता. याबाबत स्वच्छता निरीक्षक व प्रभागीय अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ओला गाळ उचलताना रस्ते खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो सुकून गेल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते. सनसिटीच्या रस्त्यावर गाळ पडल्याची तक्रार आली असून त्याठिकाणचा रस्त्यावर पडलेल्या गाळ काढून स्वच्छता केली जाईल. – नानासाहेब कामठे, उपायुक्त ( घनकचरा व्यवस्थापन)

शहरबात: शहराला अमली पदार्थाचा विळखा

वसई विरार व मीरा भाईंदर शहरात मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येऊ लागले आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. यावरूनच अमली पदार्थांची पाळेमुळे अगदी खोलवर रुजत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अजूनही ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याने या अमली पदार्थाचा विळखा हळूहळू घट्ट होऊ लागला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मागील काही वर्षात वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. मुंबईतील घरांच्या वाढत्या किंमती यामुळे अनेक जण निवाऱ्यासाठी दाखल होत आहेत.

शहरात उभी राहणारी अनधिकृत झोपड्या या सर्वसामान्य नागरिकांचा हक्काचा निवारा असला तरी दुसरीकडे याच अनधिकृत झोपड्यांचा व इमारतींचा आसरा घेत काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं ही यात आश्रयाला येत आहेत. विशेषतः विदेशी नागरिक ही शहरात दाखल होत आहे. आणि याच विदेशी नागरिकांचा अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

विशेषतः नालासोपारा हे शहर सर्वाधिक गर्दीचे आणि वाढत्या लोकसंख्येचे आहे.सर्वाधिक गुन्हे याच भागात घडत असल्याचे अनेकदा पोलीस कारवायामधून समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून नालासोपारा भागातून अमली पदार्थाच्या तस्करी होण्याच्या मोठं मोठ्या घटना उघड झाल्या आहेत. चक्क नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर भागात अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना घरातच चालविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

एक नायजेरियन महिला तिच्या साथीदाराच्या साहाय्याने घरातच एमडी नावाचा अमली पदार्थ तयार करून त्याची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. अवघ्या सहा दिवसात सुमारे १० कोटी रुपयांचे अमली पदार्थ या भागातून जप्त करण्यात आले होते. त्यामुळे वसई विरार आणि मिरा भाईंदर शहराला अमली पदार्थाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. अमली पदार्थांच्या व्यवहारांवर स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी शाखा यांच्या मार्फत कारवाई केली जाते.

मागील दोन वर्षात सुमारे दीड हजाराहून अधिक अमली पदार्थ विरोधी कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. यावरूनच दोन्ही शहरात अमली पदार्थाचा वापर याची व्यापकता लक्षात येते. दुसरीकडे सततच्या कारवायामुळे ही या अमली पदार्थ तस्करीचे प्रमाण कमी होण्याऐवजी ते वाढतच असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः अमली पदार्थामध्ये अफू, गांजा, कोकेन, एमडी ( मेफेड्रोन) अशा अमली पदार्थ आढळून येत असून त्याच्या कोट्यवधी रुपयांचा घरात रक्कमा आहेत.

शहरातील काही भाग आता अमली पदार्थांची केंद्र बनू लागली आहेत. यात तुळींज, संतोष भुवन, प्रगतीनगर अलकापुरी, आचोळे, डोंगरी, भीम डोंगरी, शिर्डीनगर. बिलालपाडा, मोरे गाव तलाव परिसर, अगरवाल नगर अशी प्रामुख्याने ठिकाणे आहेत.अशा ठिकाणांना आता लक्ष्य करण्याची वेळ आली आहे. छुप्या मार्गाने होणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यवहारात पोलिसांचा ही छुपा पाठींबा असल्याचे मध्यंतरी उघड झाले होते. त्यामुळे पोलिसांचा सहभाग हा देखील एकप्रकारे चिंतेचा विषय आहे.अशा प्रकारे जर पोलीस यंत्रणा छुपा पाठींबा देत असेल तर अमली पदार्थ विक्रेत्यांची चलती आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

वसई विरार व मीरारोड अशा ठिकाणच्या भागात मोठ्या संख्येने नायजेरियन नागरिक वास्तव्यास आले आहेत. वसई, विरारमधील विशेषतः नालासोपारा भागात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांच्या कृतीने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

शहरात घडणाऱ्या अमली पदार्थ विरोधी कारवाया मध्ये नायजेरियन आणि परदेशी नागरिकांचा सहभाग असल्याचे गुन्ह्यातील तपासादरम्यान दिसून पोलिसांना आले आहे. अनेक अमली पदार्थांच्या कारवाया मध्ये नायजेरियन नागरिकच प्रमुख आरोपी सापडले आहेत. नुकताच नालासोपाऱ्यात ज्या मोठ्या कारवाया झाल्या त्यात तीनही आरोपी नायजेरियन असल्याचे आढळून आले होते. मात्र त्यावर निर्बंध घालण्यात ही पोलीस यंत्रणेला अपयश आले आहे.मध्यंतरी त्यांच्या या उपद्रवाला आळा घालण्यासाठी भाड्याने भर देताना आणि बेकायदा वास्तव्य असलेल्या नागरिकांची माहिती घरमालकाने पोलिस ठाण्यात देणे पोलिसांनी बंधनकारक केले होते.मात्र त्यानंतर ही अनेक परदेशी नागरिक विना परवाना शहरात राहत आहेत.

अमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालायचा असेल तर आधी त्याचे मुळ शोधून काढून त्यावर कारवाई करणे गरजेचे बनले आहे. यापूर्वी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून अनेक बेकायदेशीर पणे राहणाऱ्या नागरिकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. पुन्हा एकदा तशीच मोहीम राबवून अमली पदार्थाच्या अड्ड्याचा शोध घ्यायला हवा तसे न झाल्यास आगामी काळात शहराची अमली पदार्थांचे शहर अशी ओळख निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

विविध प्रकारचे अमली पदार्थ शहरात आता सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यामुळे तरुण पिढी मध्ये ही व्यसनाधीनता अधिकच वाढत आहे. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा या अमली पदार्थांच्या सेवनाला बळी पडत आहेत. दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढत असल्याने आगामी काळात त्याचे आणखीनच विघातक असते परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. यासाठी अशा प्रकारच्या अमली पदार्थांचे समूळ पणे उच्चाटन होण्यासाठी प्रशासनाने ही योग्य ती कारवाई करणे गरजेचे बनले आहे.

अमली पदार्थांचे प्रकार रोखण्यासाठी आता राज्य शासना तर्फे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम पोलिसांनी राबविण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या आहेत.मात्र वसई विरार मीरा भाईंदर शहरात पोलीसांनी ही या मोहिमेची प्रभावी पणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.अमली पदार्थ खरेदी विक्रीची ठिकाणे, शहरात अमली पदार्थ येतात कुठून त्याचे धागेदोरे कोणते आहेत ? , कच्चा माल पुरवठा, यात सहभागी असलेल्या नागरिकांचा सखोल तपास व कारवाई तरच अमली पदार्थांच्या तस्करीला आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे.

मिरा भाईंदरच्या मीठ उत्पादनावर ‘ओला दुष्काळ’, मीठ उत्पादनात ६६ टक्के घट, मिठागरे बंद करण्याची वेळ

भाईंदर: मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे मिरा भाईंदरच्या मीठ शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.यात मुख्य हंगामातील मिठाचे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. यावर्षी जवळपास ६६ टक्के इतके मीठ उत्पादन घटले असल्याचे मीठ उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे.

मिरा – भाईंदर हे खाडी आणि समुद्र किनारी वसलेले शहर असल्यामुळे येथील जमिन ही खारपाण्याची आहे.गेल्या अनेक दशकापासून या शहरात मीठ शेती केली जात आहे.शिवाय येथून तयार होणाऱ्या मिठाला बाजारात देखील मोठी मागणी आहे.प्रामुख्याने या भागात कुपा, वजनी आणि कर्कज अशा तीन प्रकारचे मीठ तयार होते. यात कुपा मिठाचा वापर हा खाऊक बाजारात होतो.

वजनी मिठाचा वापर बर्फच्या कारखान्यात होतो.तर कर्कज मिठाचा वापर हा कापडी आणि रसायनिक कारखान्यात केला जातो.यामुळे  मीठ उत्पादकास मोठा आर्थिक लाभ होत आला आहे.साधारण नोव्हेंबर महिन्यापासून या मीठ शेतीला सुरुवात होते.यात मिठागराची उभारणी करणे, आवश्यक साहित्य खरेदी करणे आणि मजूर उपलब्ध करण्यासारख्या कामाचा यात समावेश आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या शेतीत एकूण उत्पनाच्या जवळपास ३३ टक्के पर्यंत मीठ उत्पन्न होते.तर उन्हाळ्याची सुरुवात होताच १० जून पर्यंत मीठ शेती केली जाते. प्रामुख्याने मे महिना हा मीठ उत्पन्नासाठी मुख्य ठरत असून यात जवळपास ६६ टक्के उत्पन्न मिळते.

मात्र यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.त्यामुळे मीठ शेतीचे नुकसान झाल्याची बाब दिसून आली होती. हा अवकाळी पाऊस गेल्यानंतर पुन्हा मीठ उत्पदान मिळण्याची आशा होती.परंतु सतत सुरु असलेल्या पावसामुळे आता मिठागरात पाणी साचले असून ऐन हंगामात मिठागर बंद करण्याची नामुष्टी उत्पादकांवर ओढवली आहे.

मीठ शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जाते.त्यामुळे हे काम करण्याची कला आदिवासी समाजातील मोजक्याच मजुरांमध्ये आहे.त्यामुळे हे मजूर नोव्हेंबर ते जुन अशा मीठ निर्मितीच्या काळात मीठ उत्पादकांकडेच वास्तव्याला असतात.गेल्या काही वर्षात हे काम शिकण्याकडे नव्या मजुरांनी पाठ फिरवली असल्यामुळे मिळणाऱ्या मजुरांना मागणी प्रमाणे वेतन द्यावे लागते. मात्र यंदा मीठ शेतीच करता आली नसल्यामुळे मुजराचे वेतन व इतर खर्च लाखो रुपयांच्या वर गेला असल्याचे मीठ उत्पादक प्रशांत शाह यांनी व्यक्त केली आहे.

Fact Check: फर्जी है दिल्ली विधानसभा चुनाव 2025 में आम आदमी पार्टी की बढ़त दिखाने वाला ओपिनियन पोल

विश्वास न्यूज: दिल्ली विधानसभा चुनाव 2025 के लिए 5 फरवरी को वोटिंग हो रही है। इसी बीच आज तक न्यूज चैनल का एक कथित ओपिनियन पोल का एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है। वीडियो को शेयर कर दावा किया जा रहा है कि आज तक के ओपिनियन पोल के अनुसार, दिल्ली में चौथी बार आम आदमी पार्टी की सरकार बनने जा रही है। इस बार चुनाव में आप 56-58 सीटें और बीजेपी 12-14 सीटें जीत सकती है,जबकि कांग्रेस के हाथों एक भी सीट नहीं लगेगीं।

विश्वास न्यूज ने अपनी पड़ताल में पाया कि वायरल दावा गलत है। आज तक की ओर से इस तरह का कोई ओपिनियन पोल जारी नहीं किया गया है। 

फेसबुक यूजर ‘Phir Layenge Kejriwal-फिर लाएंगे केजरीवाल’ ने 2 फरवरी 2025 को वायरल वीडियो को शेयर करते हुए कैप्शन में लिखा है, “सबसे बड़ा ओपिनियन पोल, चौथी बार इतिहास रचने जा रही है AAP”.

पोस्ट के आर्काइव लिंक को यहां पर देखें।

वायरल दावे की सच्चाई जानने के लिए हमने आज तक की वेबसाइट को खंगाला। हमें वहां पर इस तरह के ओपिनियन पोल से जुड़ी कोई जानकारी नहीं मिली। 

हमने आज तक के सोशल मीडिया अकाउंट्स और यूट्यूब चैनल को भी खंगाला। हालांकि, हमें वहां पर भी दावे से जुड़ी कोई जानकारी नहीं मिली। 

वीडियो को गौर से देखने पर हमने पाया कि शब्दों का जो फॉन्ट हैं, वो आज तक की स्टाइल सीट से काफी अलग है।

पड़ताल के दौरान हमने पाया कि वीडियो में आज तक के एंकर सईद अंसारी की आवाज का इस्तेमाल किया गया है। अधिक जानकारी के लिए हमने उनसे संपर्क किया। उन्होंने हमें बताया कि वायरल दावा गलत है। उन्होंने इस खबर को नहीं पढ़ा है। वीडियो में उनकी एआई से बनाई गई आवाज का इस्तेमाल किया गया है।

जन प्रतिनिधित्व कानून 1951 की धारा126 (1)(b) के तहत चुनाव के दौरान संबंधित क्षेत्रों में मतदान की समाप्ति के लिए नियत समय के खत्म होने के 48 घंटों की अवधि के दौरान किसी भी इलेक्ट्रॉनिक मीडिया में किसी भी ओपिनियन पोल या किसी अन्य मतदान सर्वेक्षण के परिणामों सहित किसी भी प्रकार के निर्वाचन संबंधी मामले के प्रदर्शन पर प्रतिबंध होता है।

अंत में हमने वीडियो को गलत दावे के साथ शेयर करने वाले यूजर के अकाउंट को स्कैन किया। हमने पाया कि यूजर एक विचारधारा से जुड़ी पोस्ट को शेयर करता है। यूजर को करीब सात सौ लोग फॉलो करते हैं। यूजर ने प्रोफाइल पर खुद को दिल्ली का रहने वाला बताया है।

निष्कर्ष: विश्वास न्यूज ने अपनी पड़ताल में दिल्ली विधानसभा चुनाव 2025 को लेकर आज तक का कथित ओपिनियन फर्जी पाया है। आज तक की ओर से इस तरह का कोई ओपिनियन पोल जारी नहीं किया गया है। 

(यह फैक्ट-चेक मूल रूप से विश्वास न्यूज द्वारा किया गया है। यहां इसे शक्ति कलेक्टिव के सदस्य के रूप में पेश किया जा रहा है।)

https://www.vishvasnews.com/politics/fact-check-fake-opinion-poll-claims-aap-lead-in-delhi-vidhan-sabha-election-2025

US Deports Indian Immigrants: लाखों रुपये कर्ज लेकर गए थे अमेरिका, मुसीबत में डाली जान, बिखर गए सपने… आगे क्या होगा पता नहीं?

US Military Aircraft Deported Indians: पंजाब से हर साल हजारों लोग विदेश में बसने का सपना लेकर निकलते हैं। इसके लिए वे लाखों रुपये का कर्ज लेते हैं, डंकी रूट यानी अवैध तरीके से अमेरिका या दूसरे मुल्कों में पहुंचते हैं। इसके लिए वे अपनी जान को भी मुसीबत में डालने से नहीं चूकते। लेकिन अब जब अमेरिका की डोनाल्ड ट्रंप सरकार ने वहां अवैध रूप से रह रहे अप्रवासियों को उनके मुल्क भेजना शुरू किया तो इसमें भारत के भी वे लोग जद में आ गए, जो वहां गैरकानूनी ढंग से रह रहे थे।

ऐसे अप्रवासियों की दुख भरी कहानियां अब लोगों के सामने आ रही हैं।

बुधवार को अमृतसर पहुंचे ऐसे ही अप्रवासियों के रिश्तेदारों ने अपना दर्द मीडिया को बताया। अमेरिका द्वारा वापस भेजे गए यानी निर्वासित किए गए लोगों में पंजाब के 30, हरियाणा और गुजरात के 33-33 लोग शामिल हैं। इसके अलावा उत्तर प्रदेश और चंडीगढ़ के दो-दो और महाराष्ट्र के तीन लोग हैं।30 से 50 लाख रुपए किये खर्च

वापस भेजे गए इन लोगों के रिश्तेदारों ने द इंडियन एक्सप्रेस को बताया कि अमेरिका भेजने के लिए 30 से 50 लाख रुपए खर्च किए और इनमें से कई लोग गैर कानूनी तरीकों से या डंकी रूट से अमेरिका पहुंचे। ऐसे ही एक शख्स अजयदीप सिंह के दादा ने कहा, ‘मेरा पोता 15 दिन पहले ही अमेरिका गया था। मैं उसे अमेरिका भेजने के लिए तैयार नहीं था। मुझे नहीं पता कि उसके साथ क्या गलत हुआ है और उसे भेजने में कितना पैसा खर्च हुआ।’

एक शख्स ने बताया कि उनका एक रिश्तेदार एक महीने पहले ही अमेरिका पहुंचा था। उन्होंने बताया, ‘वह यहां बस ड्राइवर था। उसके दो बच्चे हैं। उसने अमेरिका पहुंचने के लिए 30 लाख रुपये खर्च किए हैं। उसे भी वापस भेज दिया गया है।’

शी जिनपिंग ने पाकिस्तान को बताया स्थायी मित्र, जरदारी बोले- आतंकवादी हमलों से चीन के साथ दोस्ती खत्म नहीं होगी

बुधवार रात को पंजाब पहुंचने के बाद जसपाल ने बताया कि एक ट्रैवल एजेंट ने उनके साथ धोखाधड़ी की है क्योंकि उनसे वादा किया गया था कि उन्हें कानूनी तरीके से अमेरिका पहुंचा दिया जाएगा। जसपाल ने कहा, ‘मैंने एजेंट से कहा था कि वह मुझे सही वीजा (अमेरिका के लिए) के साथ भेजे। लेकिन उसने मुझे धोखा दिया।’ उन्होंने बताया कि सौदा 30 लाख रुपए में हुआ था। जसपाल ने बताया कि वह पिछले साल जुलाई में हवाई जहाज से ब्राजील पहुंचे थे और उससे वादा किया गया था कि अमेरिका की अगली यात्रा भी हवाई जहाज से ही होगी। लेकिन एजेंट ने उसे धोखा दिया और उसे अवैध रूप से सीमा पार करने के लिए मजबूर किया।

ब्राजील में छह महीने रहने के बाद वह सीमा पार कर अमेरिका चला गया लेकिन अमेरिकी सीमा गश्ती दल ने उसे गिरफ्तार कर लिया। जसपाल ने बताया कि उसे वहां 11 दिनों तक हिरासत में रखा गया और फिर वापस घर भेज दिया गया। जसपाल ने कहा कि उसे नहीं पता था कि भारत भेजा जा रहा है। हमें हथकड़ी लगाई गई और पैरों में बेड़ियां डाल दी गईं और इन्हें अमृतसर हवाई अड्डे पर खोला गया।

जसपाल ने कहा कि वापस भेजने से वह बुरी तरह टूट गए हैं। वह बताते हैं कि बहुत पैसा खर्च किया, पैसे उधार लिए थे। बुधवार रात को होशियारपुर पहुंचे दो अन्य निर्वासित लोगों ने भी अमेरिका पहुंचने के दौरान उन्हें आई मुसीबतों के बारे में बताया।

होशियारपुर के टाहली गांव के रहने वाले हरविंदर सिंह ने बताया कि वह पिछले साल अगस्त में अमेरिका के लिए रवाना हुए थे। उन्हें कतर, ब्राजील, पेरू, कोलंबिया, पनामा, निकारागुआ और फिर मैक्सिको ले जाया गया। उन्होंने बताया कि मैक्सिको से उन्हें अन्य लोगों के साथ अमेरिका ले जाया गया। उन्होंने मीडिया को बताया, ‘हमने पहाड़ियां पार कीं। एक नाव, जो उन्हें अन्य व्यक्तियों के साथ ले जा रही थी, समुद्र में डूबने वाली थी लेकिन हम बच गए।’

हरविंदर सिंह ने कहा कि उन्होंने एक व्यक्ति को पनामा के जंगल में मरते हुए तथा एक को समुद्र में डूबते हुए देखा। सिंह ने बताया कि उनके ट्रैवल एजेंट ने वादा किया था कि उन्हें पहले यूरोप और फिर मैक्सिको ले जाया जाएगा। उन्होंने बताया कि अमेरिका जाने के लिए उन्होंने 42 लाख रुपए खर्च किए। उन्होंने कहा, “कभी-कभी हमें चावल मिल जाता था। कभी-कभी हमें खाने को कुछ नहीं मिलता था। बिस्कुट मिलते थे।”

अमेरिका से वापस भेजे गए पंजाब के ही एक अन्य व्यक्ति ने अमेरिका जाने के लिए इस्तेमाल किए गए ‘डंकी रूट’ के बारे में बताया। उन्होंने कहा, ‘रास्ते में हमारे 30,000-35,000 रुपये के कपड़े चोरी हो गए।’ इस व्यक्ति ने बताया कि उसे पहले इटली और फिर लैटिन अमेरिका ले जाया गया। उन्होंने बताया कि नाव से 15 घंटे लंबी यात्रा करनी पड़ी और 40-45 किलोमीटर पैदल चलना पड़ा।

इस शख्स ने बताया, ‘हमने 17-18 पहाड़ियां पार कीं। अगर कोई फिसल जाता तो उसका बचना मुश्किल था। हमने बहुत कुछ देखा है। अगर कोई घायल हो जाता तो उसे मरने के लिए छोड़ दिया जाता था। हमने लाशें देखीं।”

‘40 शव देखे, कुछ को आधा खाया हुआ था, कुछ सिर्फ कंकाल थे…’, पढ़िए पंजाब के हरजिंदर की कहानी

इस मामले में पंजाब सरकार के मंत्री कुलदीप सिंह धालीवाल ने कहा है कि राज्य की भगवंत मान सरकार ऐसे लोगों के साथ है और हम बैंकों के सामने इस बात को उठाएंगे कि अमेरिका जाने के लिए लोन लेने वालों का ब्याज माफ कर दिया जाए। मंत्री ने कहा कि अमेरिका जाने के लिए उन्होंने जो कर्ज लिया है उसे चुकाना उनके लिए मुश्किल होगा।

निश्चित रूप से ऐसे सभी लोगों के सपने पूरी तरह टूट गए हैं जो अमेरिका में ज्यादा पैसे कमाकर अपने घर की आर्थिक मुश्किलों को दूर करना चाहते थे। लेकिन अब उन्हें अमेरिका जाने के लिए जो कर्ज लिया है उसे तो चुकाना ही होगा, अपनी जिंदगी को भी नए सिरे से शुरू करना होगा।

अमेरिका से डिपोर्ट किए गए भारतीयों की केस फाइल तैयार करने में जुटी पंजाब पुलिस, क्लिक कर जानिए क्या है वजह। 

Fact Check: सुधा और नारायण मूर्ति ने निवेश योजना का समर्थन नहीं किया, AI से बनाए गए वायरल वीडियो फर्जी 

लाइटहाउस जर्नलिज्म को लेखिका सुधा मूर्ति और उनके पति, इंफोसिस के सह-संस्थापक नारायण मूर्ति के कुछ वीडियो सोशल मीडिया पर मिले। इन वीडियो में दोनों को एक निवेश योजना का समर्थन करते हुए देखा गया था।

जांच के दौरान, हमने पाया कि वीडियो फ़र्जी हैं और उनमें लोगों को अधिक रिटर्न पाने के लिए न्यूनतम 21,000 रुपये निवेश करने के लिए प्रोत्साहित नहीं किया गया है। वीडियो को Artificial intelligence (AI) द्वारा बनाया गया है।

फ़ेसबुक उपयोगकर्ता एविएटर उस्मान ने फ़ेसबुक पर वायरल पोस्ट शेयर की।

इसमें सुधा मूर्ति को दिए गए लिंक पर पंजीकरण करके लोगों को एक योजना में निवेश करने के लिए प्रोत्साहित करते हुए सुना गया।

आर्काइव लिंक।

फेसबुक यूजर यान कुमवाम्बा ने भी नारायण मूर्ति का एक ऐसा ही वीडियो शेयर किया है।

इस वीडियो को इंडिया टुडे के लोगो के साथ शेयर किया गया था और इसमें पत्रकार राजदीप सरदेसाई भी थे।

आर्काइव लिंक।

वीडियो 1:

हमने वीडियो से प्राप्त कीफ्रेम पर रिवर्स इमेज सर्च चलाकर जांच शुरू की।

कीफ्रेम से बहुत ज़्यादा नतीजे नहीं मिले, इसलिए हमने सिर्फ़ Google कीवर्ड सर्च किया, ‘सफ़ेद साड़ी में सुधा मूर्ति’, जैसा कि वीडियो में दिख रहा है। इससे हमें YouTube पर एक वीडियो मिला, जिसमें वायरल वीडियो से मिलते-जुलते दृश्य थे।

यहाँ वह साड़ियों के बारे में बोल रही थीं, निवेश योजनाओं के बारे में नहीं।

हमें YouTube पर शेयर किए गए दूसरे वीडियो में भी ऐसे ही दृश्य मिले। कीफ़्रेम भी ऐसे ही थे और यहाँ वह बोल रही थीं कि किस वजह से उन्होंने खुद को बदला। यह वीडियो 2021 में अपलोड किया गया था।

YouTube पर भी ऐसे ही वीडियो उपलब्ध थे लेकिन इनमें से किसी भी वीडियो में वह किसी योजना का समर्थन करती नहीं दिखीं।

हमने इस वीडियो को ऑडियो में बदला और फिर इसे Hiya नामक InVid टूल में एम्बेड किए गए AI वॉयस डिटेक्टर के ज़रिए चलाया।

टूल ने पाया कि ऑडियो AI द्वारा जनरेट किया गया था।

वीडियो 2:

हमने वीडियो से प्राप्त ऑडियो को InVid टूल में एम्बेडेड हिया AI वॉयस डिटेक्टर के माध्यम से चलाया। इससे पता चला कि आवाज़ AI द्वारा जेनरेट की गई थी।

कीफ़्रेम पर Google रिवर्स इमेज सर्च से ज़्यादा नतीजे नहीं मिले, इसलिए हमने वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई से संपर्क किया।

लाइटहाउस जर्नलिज्म से बात करते हुए राजदीप सरदेसाई ने स्पष्ट किया कि वीडियो पूरी तरह से फ़र्जी है और उन्होंने निवेश योजनाओं पर नारायण मूर्ति से कोई बातचीत नहीं की। उन्होंने कहा कि उन्होंने टाटा समूह के चेयरपर्सन रतन टाटा के निधन के बाद नारायण मूर्ति का साक्षात्कार लिया था।

निष्कर्ष: सुधा मूर्ति और इंफोसिस के सह-संस्थापक नारायण मूर्ति द्वारा निवेश योजना का समर्थन करने वाले वायरल वीडियो फ़र्जी हैं। ये दोनों वीडियो AI टूल का उपयोग करके बनाए गए हैं।

Delhi Election 2025 Result Date: कब आएंगे दिल्ली चुनाव के नतीजे? कब और कहां देखें लाइव काउंटिंग, यहां पढ़ें पूरी अपडेट

Delhi Election 2025 Result Date And Time: दिल्ली विधानसभा चुनाव 2025 की मतगणना 8 फरवरी को सुबह 8 बजे से शुरू होगी, जिसके बाद आधिकारिक नतीजे धीरे-धीरे आने लगेंगे। चुनाव आयोग (ECI) की आधिकारिक वेबसाइट eci.gov.in पर रियल-टाइम अपडेट उपलब्ध होंगे। मतगणना के बाद दोपहर तक अंतिम नतीजे घोषित होने की संभावना है। दिल्ली चुनाव से जुड़ी हर ताजा अपडेट के लिए जनसत्ता.कॉम डिजिटल प्लेटफॉर्म्स पर लाइव ब्लॉग भी फॉलो किए जा सकते हैं।

5 फरवरी को हुए मतदान में कुल 60.42% वोटिंग दर्ज की गई, और अब सभी की निगाहें 8 फरवरी को घोषित होने वाले नतीजों पर टिकी हैं। चुनाव को लेकर मतदाताओं में जबरदस्त उत्साह देखने को मिल रहा है। Google पर “दिल्ली विधानसभा चुनाव परिणाम” जैसे कीवर्ड की सर्च में भारी उछाल देखा गया है, जिससे साफ है कि जनता बेसब्री से मतगणना का इंतजार कर रही है। राजनीतिक विश्लेषक और जनता, दोनों ही चुनावी नतीजों पर कड़ी नजर बनाए हुए हैं, क्योंकि इससे दिल्ली की सत्ता का भविष्य तय होगा।

यह भी पढ़ें…‘जिंदगी में पहली बार मैंने BJP को वोट दिया’, ऑल इंडिया इमाम एसोसिएशन के अध्यक्ष मौलाना रशीदी ने दिया चौंकाने वाला बयान

एग्जिट पोल के नतीजे भाजपा को बढ़त मिलने का संकेत दे रहे हैं, जिसमें कहा गया है कि पार्टी दिल्ली में सरकार बनाने के करीब पहुंच सकती है। वहीं, आम आदमी पार्टी के 30 से अधिक सीटें जीतने की संभावना कम जताई जा रही है, जिससे उसकी सत्ता बचाने की राह कठिन नजर आ रही है। कांग्रेस के लिए स्थिति और भी चुनौतीपूर्ण मानी जा रही है, क्योंकि पूर्वानुमानों के मुताबिक, उसे तीन से अधिक सीटें मिलना मुश्किल हो सकता है।

इस बार के चुनाव में आम आदमी पार्टी (AAP), भारतीय जनता पार्टी (BJP) और कांग्रेस के बीच त्रिकोणीय मुकाबला देखने को मिला। AAP लगातार तीसरी बार सत्ता बचाने की कोशिश कर रही है, BJP 27 साल बाद वापसी के प्रयास में है, और कांग्रेस एक दशक बाद फिर से अपनी मौजूदगी दर्ज कराना चाहती है। दिल्ली की 70 विधानसभा सीटों पर कुल 13,766 पोलिंग स्टेशन बनाए गए थे। चुनावी नतीजों से जुड़े हर ताजा अपडेट के लिए eci.gov.in के साथ-साथ लाइव ब्लॉग भी फॉलो किए जा सकते हैं।

‘अमेरिका से डिपोर्टेशन कोई पहली बार नहीं हो रहा…’, विदेश मंत्री ने भारतीयों से बुरे बर्ताव पर कही बड़ी बात

S. Jaishankar On Deportation: विदेश मंत्री एस जयशंकर आज दोपहर 2 बजे संसद में अमेरिका से कथित अवैध भारतीय प्रवासियों के निर्वासन के मुद्दे पर बयान दिया। उन्होंने डिपोर्टेशन पर संयुक्त राष्ट्र की संधि का जिक्र किया और कहा कि ये लीगल माइग्रेशन को सपोर्ट करने और अवैध माइग्रेशन को हतोत्साहित करने लिए है। जयशंकर ने कहा कि डिपोर्टेशन कोई नई बात नहीं है। विदेश मंत्री ने 2009 से लेकर अब तक के आंकड़े भी बताए और कहा कि हर साल अवैध प्रवासियों को वापस भेजा जाता है। अमेरिकी नियम के हिसाब से कार्रवाई की गई है।

विदेश मंत्री डॉ एस जयशंकर ने गुरुवार को राज्यसभा को जानकारी दी कि अमेरिका सरकार के साथ बातचीत कर रहा है। उन्होंने कहा, ‘अगर कोई नागरिक विदेश में रह रहा पाया जाता है तो उसे वापस बुलाना सभी देशों का दायित्व है। हम अमेरिकी सरकार से संपर्क कर रहे हैं ताकि यह सुनिश्चित किया जा सके कि वापस लौटने वाले निर्वासितों के साथ किसी भी तरह का बुरा बर्ताव न हो।’

विदेश मंत्री एस जयशंकर ने अमेरिका से भारतीयों के डिपोर्टेशन के सवाल पर कहा कि 104 भारतीयों को वापस भेजने के बारे में हमें पूरी जानकारी थी। हमने अधिकारियों को यह निर्देश दिया है कि वह एक वापस आने वाले भारतीय से बैठकर बात करे कि वह कैसे अमेरिका पहुंचे। उन्हें किसी एजेंट्स ने धोखा दिया था या फिर कुछ और वजह थी।

अमेरिका में रह रहे अवैध प्रवासियों को बेड़ियों में जकड़ कर भेजा गया भारत

विपक्षी पार्टियों के कई सारे सांसदों ने अमेरिका में अवैध तरीके से भारतीयों को वापस भेजने के तरीके पर सवाल खड़े किए। बुधवार को एक अमेरिका का सैन्य विमान 104 अवैध भारतीय प्रवासियों को लेकर अमृतसर पहुंचा। निर्वासित लोगों ने दावा किया कि अपनी इस पूरी यात्रा के दौरान उनके हाथ और पैरों में हथकड़ी लगी रही और जब वह अमृतसर के एयरपोर्ट पर पहुंचे उसी के बाद में उन्हें खोला गया। इनमें से हरियाणा और गुजरात से 33-33, पंजाब से 30, महाराष्ट्र और उत्तर प्रदेश से तीन-तीन तथा चंडीगढ़ से दो लोग शामिल थे।

अवैध रूप से अमेरिका में प्रवास करने वाले एक भारतीय शख्स ने कहा, ‘मुझसे झूठ बोला गया था कि मुझे कानूनी तरीके से भेजा जाएगा, लेकिन मुझे डंकी रूट के रास्ते से भेजा गया। मुझे रास्ते में बहुत मुश्किलों का सामना करना पड़ा। अब जब मैं वापस आ गया हूं, तो मैं यहां काम करूंगा। मैंने बड़ी मुश्किल से सीमा पार की। मैं 8 महीने में वहां पहुंचा। मुझे 20 दिनों तक अमेरिकी सीमा पर जेल में रखा गया और फिर मुझे वापस भेज दिया गया। हमारे हाथ-पैर जंजीरों से बांध दिए गए और हमें बताया गया कि हमें वापस भारत भेजा जा रहा है। हमें अमृतसर एयरपोर्ट पहुंचने में 40 घंटे लगे। बच्चों को छोड़कर सभी को जंजीरों से बांध दिया गया। अब हम यहां खेती करेंगे। स्थानीय विधायक ने कहा है कि सरकार हमारी मदद करेगी। हम सरकार से अनुरोध करते हैं कि वह हमारे पैसे वापस दिलाने में हमारी मदद करे। हमसे झूठ बोला गया और डंकी रूट से अवैध तरीके से भेजा गया।’ पढ़िए अमेरिकी जहाज में कितनी मुश्किलें झेली पंजाब के हरविंदर ने पढ़ें पूरी खबर…